9 Feb 2026, Mon
HEADLINES
आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतीक्षा नगर परिसरातील राजकीय स्थितीबाबत विश्लेषकांचा आढावामुंबई, प्रतिनिधी :आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतीक्षा नगर परिसरातील राजकीय वातावरणात महत्त्वाचे बदल घडताना दिसत आहेत. स्थानिक पातळीवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कृती समितीचा वाढता प्रभाव लक्षवेधी ठरत असून, आगामी निवडणुकीत ही समिती निर्णायक भूमिका बजावण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.गेल्या काही महिन्यांपासून संबंधित समितीने परिसरातील नागरी समस्यांवर सातत्याने कार्य केले असून, पाणीपुरवठा, स्वच्छता, मूलभूत सुविधा तसेच नागरिकांच्या विविध मागण्यांबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समितीबद्दल विश्वास निर्माण झाला आहे.मतदारांच्या भावना आणि स्थानिक गरजांचा विचार करून समिती कोणत्या उमेदवारांना पाठिंबा देणार, याकडे सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांचे लक्ष लागून राहिले आहे. समितीचा पाठिंबा मिळणारा उमेदवार आगामी निवडणुकीत आघाडीवर राहू शकतो, असे मत राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.प्रतीक्षा नगर परिसरातील विविध सामाजिक गटांचे प्रतिनिधित्व करणारी ही समिती कोणता निर्णय घेते, यावर निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सध्या स्थानिक राजकीय नेते व पक्ष समितीच्या भूमिकेवर बारकाईने नजर ठेवून असल्याचे चित्र दिसून येत आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयात अधिकारी-कर्मचारी गायब

नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयात अधिकारी-कर्मचारी गायब

नागरिकांचा संताप

दोषी अधिकाऱ्यांवर योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करा

• महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे मागणी

नेरूळ नयी मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या ची विभाग सेक्टर-४, नेरूळ येथील कार्यालयात दिनांक १ एप्रिल २०२५ रोजी, दुपारी ३००८ वाजता कार्यालय प्रमुख उप अभियंता करवाण कुलकर्णी स्थापत्य विभाग व उप अभियंता लक्ष्मण पाटील स्थापला वी विभान नेरूळ वांच्जाकडे माहिती संदर्भात भेटीसाठी गेलेलो असताना कार्यालयात एकही अधिकारी अथया कर्मचारी उपस्थित किंवा शिपाई नव्हता, अशी धक्कादायक बाब समोर

आली आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हा दिवस कोणताही सार्वजनिक सुट्टीचा नसताना देखील संपूर्ण कार्यालय उघडे असताना कार्यालयात नियमितपणे येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या कामांसाठी परत जावे लागले, ज्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. यासंदर्भातही संबंधित व्यक्तीनी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे तक्रार अर्ज सादर केत्त्व असून, दोषी अधिकाऱ्यांवर

जनतेची कामे कशी मार्गी लागणार?

योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या घटनेवर नागरिकांचा रोष व्यक्त होत असून, नवी मुंबई महानगरपालिके या विषवाचाचत कार्यकारी अभियंता उमेश पाटील यांना बाय निदर्शनास आणून दिलेली आहे. नवी मुंबई पालिका सारख्या महत्त्वाच्या प्रशासकीय संस्थेमध्ये अशी बेपर्वाई खपवून घेण्यासारखी नसल्याचे

नागरिकांनी सांगितले. महानगरपालिकेने याची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी आणि यासारख्ना घटनांची पुनरावृत्ती टायची, अशी मागणी आता जोर धरत आहे. सुनीता चंद्रकांत जावडेकर सह आयुक्त तथा विभाग अधिकारी नेरूळ मनपा कार्यालय वा देखील कार्यालयात उपस्थित नव्हत्या, बेलापूर हेड ऑफिसमध्ये गेल्या आहेत असे कारण सांगण्यात आले. त्यामुळे जनतेची कामें कशी मार्गी लागणार? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You Missed

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतीक्षा नगर परिसरातील राजकीय स्थितीबाबत विश्लेषकांचा आढावामुंबई, प्रतिनिधी :आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतीक्षा नगर परिसरातील राजकीय वातावरणात महत्त्वाचे बदल घडताना दिसत आहेत. स्थानिक पातळीवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कृती समितीचा वाढता प्रभाव लक्षवेधी ठरत असून, आगामी निवडणुकीत ही समिती निर्णायक भूमिका बजावण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.गेल्या काही महिन्यांपासून संबंधित समितीने परिसरातील नागरी समस्यांवर सातत्याने कार्य केले असून, पाणीपुरवठा, स्वच्छता, मूलभूत सुविधा तसेच नागरिकांच्या विविध मागण्यांबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समितीबद्दल विश्वास निर्माण झाला आहे.मतदारांच्या भावना आणि स्थानिक गरजांचा विचार करून समिती कोणत्या उमेदवारांना पाठिंबा देणार, याकडे सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांचे लक्ष लागून राहिले आहे. समितीचा पाठिंबा मिळणारा उमेदवार आगामी निवडणुकीत आघाडीवर राहू शकतो, असे मत राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.प्रतीक्षा नगर परिसरातील विविध सामाजिक गटांचे प्रतिनिधित्व करणारी ही समिती कोणता निर्णय घेते, यावर निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सध्या स्थानिक राजकीय नेते व पक्ष समितीच्या भूमिकेवर बारकाईने नजर ठेवून असल्याचे चित्र दिसून येत आहे.